जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनीच आनंद यांना बोट धरुन राजकारणात आणले.
जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनीच आनंद यांना बोट धरुन राजकारणात आणले.
गेले नऊ-दहा महिने सुरु असलेल्या संघर्षातून वाट काढण्याची आयती संधी आव्हाडांना राष्ट्रवादीत झालेल्या बंडानिमीत्त चालून आली होती. मात्र सध्या तरी…
अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत तिसरा वाटेकरी आल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढीस लागल्याची चर्चा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे…
राज्यात देवेंद्र आणि जिल्ह्यात एकनाथ अशी कार्यपद्धती राहिलेल्या चव्हाणांना मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राचा मात्र जाच होऊ लागल्याने एरवी समन्वयी असणारे चव्हाण…
मनसेचे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एकमेव आमदार राजू पाटील मात्र कोंडी करण्याची व्युहरचना शिंदे यांच्या गोटात आखली जात असल्याचे चित्र…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा असतानाही ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर पुन्हा एकदा खासदार होण्याचे स्वप्न पहाणारे माजी खासदार…
शिंदे यांचा बालेकिल्ला असलेले ठाणे शहर, भाजपचा वरचष्मा असलेल्या नवी मुंबईसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये भाजप-शिवसेना या दोन पक्षात टोकाचा…
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या भागात या संपर्क अभियानाची व्याप्ती ठरवून वाढवली जात आहे.
बेकायदा आणि त्यातही धोकादायक बांधकामांमधून राहणारी लाखो कुटुंबे राजकीय पक्षांसाठी हक्काचे मतदार राहिले आहेत. त्यामुळे ठाण्यातील क्लस्टरची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या ‘शिवसेने’साठी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्षात ठाणे जिल्ह्यात सुरु असलेली धुसफूस थांबता…
मुंबई महानगर प्रदेशात झपाट्याने विकसित होत असलेली आणि विकासाची क्षमता असलेली शहरे म्हणून अंबरनाथ आणि बदलापूर या चौथ्या मुंबईतील शहरांकडे…
गेल्या साडेतीन वर्षांत राज्यभरातील तीन हजार ३३६ गृहनिर्माण प्रकल्पांना रेरा प्राधिकरणाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.