बारवी पाणी पुरवठा विस्तारीकरण योजनेतील अनेक कामे सध्या सुरु आहेत.
बारवी पाणी पुरवठा विस्तारीकरण योजनेतील अनेक कामे सध्या सुरु आहेत.
‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी टॅग लाईन या चित्रपटासाठी नक्की करण्यात आली असून या चित्रपटाचे कथानक नेमके कशावर बेतलेले असेल याच्या…
साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी आता धर्मवीर २ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे, रायगड जिल्ह्याच्या गावागावांमधून ओबीसी एकत्रिकरणासाठी सुरु झालेल्या प्रयत्नांची चर्चा पुन्हा एकदा येथील राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे.
हेटवणे धरणापासून जिते येथील जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत १३ किलोमीटर अंतराचा जलबोगदा खणला जाणार आहे.
अहमदनगर तसेच माळशेळमार्गे ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल भागात येजा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा अंबरनाथ-बदलापूर ते थेट बारवी धरणापर्यंतचा…
राज्यातील महायुती सरकारने बल्क ड्रग पार्क प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तसेच रोहा या दोन तालुक्यांमधून दिघी बंदर अैाद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित…
या प्रकल्पाबाबत राज्य सरकारने गेल्या वर्षी शब्द दिला होता. त्याचे पालन करण्यात येत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईसारख्या शहरात सर्वसामान्यांना तुलनेने स्वस्त घरांचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ही आखणी करण्यात आली.
उपनगरांमध्ये उभारलेल्या शाळांच्या जुन्या इमारती पुनर्विकासाच्या उंबरठ्यावर असून यासंबंधी आखण्यात आलेल्या नव्या धोरणामुळे शाळा आणि मैदानांचे चित्रच पालटणार आहे.
साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते.