राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा खर्या अर्थाने क्रांतिकारी ठरणार आहे. विकास, सामाजिक समावेशकता आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन यांचा मिलाफ साधण्याचा…
राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा खर्या अर्थाने क्रांतिकारी ठरणार आहे. विकास, सामाजिक समावेशकता आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन यांचा मिलाफ साधण्याचा…
वर्षभरात राज्याचा ‘मेकओव्हर’ करण्याची किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साधली ती प्रशासनावरची घट्ट पकड, अचूक निर्णयक्षमता, दूरदृष्टी आणि लोकोपयोगी योजना…
राजकारणातील ‘फिरता रंगमंच’ अशी ख्याती मिळवलेल्या राज ठाकरेंच्या मनसेचेही २०१४ च्या निवडणुकीनंतर घसरलेले इंजिन अजूनही रुळावर येऊ शकलेले नाही…
राज्य सरकारने तयार केलेल्या जनसुरक्षा विधेयकावर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात कडाडून टीका केली, त्याअर्थी उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा शहरी नक्षलवाद्यांना…
गेल्या सहा-सात महिन्यांपासून राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून निवडणूक आयोगावर सातत्याने आरोप करत आहेत. अलीकडेच दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी…
या प्रयत्नांना सत्ताधारी पक्षाचा भाग असलेल्या मंडळींकडून अनवधानाने साथ मिळत आहे. आपण विरोधी शक्तींच्या हातातील प्यादे बनत आहोत का, याचाही…
उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात करत महाविकास आघाडी स्थापन केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक विकास योजनांना स्थगिती देण्याचा…
मनमोहन सिंग सरकारच्या काळात मोदी काळापेक्षा किती तरी अधिक दहशतवादी हल्ले झाले आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमतही त्या सरकारने दाखविली…
काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला विरोध म्हणून प्रादेशिक पक्षांशी ज्या ज्या वेळी हातमिळवणी केली त्या त्या वेळी काँग्रेसचे अस्तित्व संपण्याचा धोका…
महाराष्ट्रात आजवर ही सीमारेषा ओलांडण्याचे पातक कोणीही केले नव्हते. उद्धव ठाकरेंनी राजकारणाच्या खेळातील सभ्यतेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत.
गेली सलग १० वर्षे केंद्रातील सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळे राहुल गांधी आणि अनेक काँग्रेसजनांना आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली आहे.
२०२४ च्या निवडणुकीत खोट्या बातम्या पसरवून मतदारांना संभ्रमित करून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले गेले होते.