मोबाइल चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३० मोबाइल हस्तगत करण्यात आले.
मोबाइल चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३० मोबाइल हस्तगत करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहिरात एजन्सी विरुध्द आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाल्याची ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ही पहिली…
सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत लोकल गाड्यांमधून प्रवास करूया म्हणजे नागरिकांना प्रवासादरम्यान काय हाल सोसावे लागतात हेही समजेल, अशी टीकाही…
एका संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात तब्बल तीन महिन्यानंतर अकोट शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात…
भरती प्रक्रियेचे नियोजन सुकर होण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडविरोधातील (एमएमओपीएल) दिवाळीखोरीची याचिका अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने नुकतीच निकाली काढली आहे.
निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून मावळचा खासदार ठरविणार आहेत.
अवकाळीचा फेरा परतला असताना आता पुन्हा उन्हाची दाहकता वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्याही पलिकडे…
दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात सहा लाख ६४ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
संशोधनाधिष्ठित उद्योगच आजच्या काळात अर्थकारणाचे प्रमुख स्तंभ होत आहेत. मात्र, या क्षेत्रातही भारताचे स्थान नगण्य असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
गेल्याकाही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात उन्हाचा पारा वाढत असताना उष्णतेचा फटका नागरिकांसह भटक्या प्राण्यांनाही सहन करावा लागत आहे.
एप्रिलच्या मध्यावर उच्चांकी तापमान नोंदवणाऱ्या नाशिकचा पारा दुसऱ्या दिवशी आणखी उंचावत ४०.७ या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. दिवसा उन्हाच्या चटक्यांबरोबर…