गेल्या काही वर्षांत जमा-खर्चाचे गणित बिघडल्यामुळे ठाणे महापालिका आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
गेल्या काही वर्षांत जमा-खर्चाचे गणित बिघडल्यामुळे ठाणे महापालिका आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.
मुंबईमधील नाल्याकाठी अनेक झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत.
ठाण्यात सध्या सुरू असलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलकडे ठाणेकरांची पावले वळू लागली आहेत.
कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या काही महिन्यांपासून चड्डी-बनियन टोळीची दहशत आहे.
आमदार चव्हाण यांना शह देण्यासाठी शेलार यांचा पत्ता कापला
वाशी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने वाशीतील तीन ठिकाणी बुधवारी दुपारी धडक कारवाई केली आहे.
कोपरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिकचा पुनर्वापर प्रकल्प
सोहळ्याच्या सुरुवातीला स्वप्निल पंडित प्रस्तुत ‘मेघमल्हार’ हा मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक सक्षमतेवर मान्यतेची मोहोर उमटली आहे.
आंबोळ्या, सुकी मच्छी, कुल्र्याचे सांबार आणि कोंबडी-वडे हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे.
बॉलीवूडमधील आघाडीचे अभिनेते शाहरुख आणि आमीर खान यांच्यासह २५ जणांच्या पोलीस सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय