तुमचं मला माहिती नाही; पण मला नाटककार द्वारकानाथ पोतदार यांच्याबद्दल खरोखरच काहीही माहिती नाही.
तुमचं मला माहिती नाही; पण मला नाटककार द्वारकानाथ पोतदार यांच्याबद्दल खरोखरच काहीही माहिती नाही.
आई आणि बबलू बागेत आले होते. बाग छोटी, पण सुंदर होती. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ आणि खूप झाडे होती बागेत.
वर्दीवरील ‘स्टार्स’ झळकण्यासाठी मनोनिग्रहाने ऊर्जावंत होणे आवश्यक असते, आयुष्याच्या यज्ञात देहाच्या समिधा ‘स्वाहा’ कराव्या लागतात, तेव्हाच त्या ताऱ्याचे तेज झळाळत…
‘प्रिय प्रतिमास, रेणूकडून’ हे पुस्तक म्हणजे रेणू दांडेकर यांचा जीवनप्रवास आहे. हा प्रवास त्यांनी पूर्वाश्रमीच्या स्वत:लाच सांगितला आहे.
मुकुंद वझे यांची ‘गुलामगिरीतून गौरवाकडे’, ‘राजमोहनची बायको’, ‘बिहाइंड दि सीन्स’ ही अनुवादित पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
जेमिमा रॉड्रिग्जच्या (५३ चेंडूंत ७६ धावा) अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भरीव कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट…
समाजातील वाढती व्यसनाधीनता आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याकडे लक्ष केंद्रित करण्याकरिता लोणेरे येथील एस एस निकम हायस्कूलच्या इयत्ता आठवी आणि…
अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जनावरांचे लम्पी रोगापासून संरक्षण व्हावे, याकरिता लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
जमीन विकास आणि बांधकाम परवानग्या तीन महिन्यांपासून ठप्प आहेत. ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक दोष यास कारणीभूत ठरत आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ या अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांची नव्याने बांधणी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुरू असून औरंगाबाद येथे भूपेंद्र यादव यांच्या बैठकीमध्ये ‘एमआयएम’च्या खासदारांची…