‘‘सरावासाठी माझ्यात खूप उत्साह होता, पण थोडेसे दडपणही होते. परिस्थितीशी जुळवून घेणे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
‘‘सरावासाठी माझ्यात खूप उत्साह होता, पण थोडेसे दडपणही होते. परिस्थितीशी जुळवून घेणे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
मुसळधार पावसाने शर्यतीत कमालीचा अडथळा आणला. अनेक गाडय़ा घसरल्यामुळे दोन फेऱ्यांनंतर शर्यत थांबविण्यात आली.
‘पक्षचिन्ह गोठविल्याने तुमच्यामागील ‘महाशक्ती’चा हेतू साध्य झाला. आता तुमचा उपयोग संपल्याने ही मंडळी तुम्हाला केव्हाही फेकून देतील.
सध्या केवळ सर्वसामान्य शिवसैनिकाला भडकवण्याचे काम सुरू आहे. जुन्या गोष्टी जोडून-तोडून दाखविल्या जात आहेत.
आंदोलक महिलांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या आणि त्यांचे हिजाब फेकून निषेध केला.
देशात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८७० मिमी पावसाच्या तुलनेत ९२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडाविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख आजारी असताना बंडाची थोडीफार कुणकुण लागली होती.
देशात गेल्या २०-२५ वर्षांमध्ये अनेक राजकीय पक्षांमध्ये दोन गट होऊन नाव व चिन्हाबाबत वाद निर्माण झाला होता.
पक्षाला शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) आणि त्रिशूळ चिन्ह हे प्राधान्याने वाटप करावे, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.
तुतारी, गदा, तलवार या तीनपैकी एक चिन्ह मिळावे, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात येणार आहे.
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्षाला मजबूत करावे लागेल, त्याकरिता दिल्ली केंद्रित अधिकारांचे विकेंद्रीकरण…
अंधेरीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय झाला, याबाबत आश्चर्य वाटते. भाजपने शिवसेना संपवण्यासाठी कशी पावले टाकली ते सर्वाना दिसत आहे