३६ तास मिरवणुका चालल्याबद्दलही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
३६ तास मिरवणुका चालल्याबद्दलही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी चांगली मते मिळवली होती.
‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार- २०२२’करिता पाठवण्यासाठीचा बुधवार, १४ सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे.
रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांना विचारले आणि ते म्हणाले, ‘‘अहो, ते शांतच आहेत आणि शांतच राहतील.
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया रखडतच पार पडत असतांना अद्याप रिक्त पदांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे.
शहरात केवळ पाणी प्रश्नच नाही तर रस्त्यांचीही भयानक स्थिती झाली आहे. अनेक रस्त्यांना खड्डे पडले आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी परिसरामध्ये उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत वाहनात असलेल्या एकाचे अपघाती निधन झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे…
पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी ३१० गावांमधील सरपंच अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने कचऱ्याची वाहतूक करण्याकरिता नवी २४ वाहने खरेदी केली आहेत.
वसई विरार मध्ये विविध ठिकाणच्या भागात उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात पालिकेने कारवाई सुरू केली आहे.
या लेखात आपण नीतिनियमविषयक चौकटी ठरवताना वापरल्या जाणाऱ्या अजून काही दृष्टिकोनांचा विचार करणार आहोत.