२६ जुलै २०२२ रोजी पाचोरा येथे लग्न पार पडले. मात्र, २८ जुलैला नवरी पसार झाली.
२६ जुलै २०२२ रोजी पाचोरा येथे लग्न पार पडले. मात्र, २८ जुलैला नवरी पसार झाली.
पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
भिवंडी शहरात मोबाईल, सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या चार जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्तीकर विभागाने हा ऐवज आपल्या ताब्यात घेतला असून संबंधित व्यापाऱ्याची चौकशी सुरु आहे.
एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत. पण, त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बिघडणार नाही याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी.
बंद खोलीत जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली आहे.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग हस्तांतरित करावे याबाबत ना हरकत प्रमाणपत्र एमएमआरडीएला मिळाले आहे.
नवरात्रोत्स सूरु असताना गेल्या तीन दिवसापासून खारघर, द्रोणागीरी व उलवे वसाहतींसह तळोजा गावात पाण्याची बोंबाबोंब सूरु आहे.
नागपुरात अमरण उपोषणाला बसलेल्या अधिसंख्य कर्मचा-यांची देवेंद्र फडणवीसांनी घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
सरकार पाडण्याचे स्वप्न पाहण्याआधी खडसे यांनी त्यांना मंत्रिपद मिळेल का, याची चिंता करावी.
या पुलावरील डांबर या पूर्वीच उखडल्याने पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे उड्डाणपूलावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.
तीन नोव्हेंबरला मतदान होणार असून ६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार मतमोजणी होईल अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.