या प्रकरणी देवलापार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
या प्रकरणी देवलापार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अशात अनेकदा मद्यपींचा धिंगाणा, गोंधळ आरडाओरड नित्याचीच बाब झाली आहे.
गार्लीतील गोल्ड व्हॅली परिसरात चार भटक्या श्वानांना अहिरे, आचार्य, यादव यांनी दांडक्याने बेदम मारहाण केली.
प्रस्थापित राजकीय पक्षांनी त्यांचा निवडणुकीपुरता वापर केला.
त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे.
त्यामुळे मागील काही वर्ष प्रत्येक अर्थसंकल्पात कागदावर राहीलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकारला जात आहे.
जुहू, अंधेरी परिसर निवासी आणि अनिवासी या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांसाठी ग्राहकांच्या पसंतीचा परिसर मानला जातो.
आजच्या सत्ताधीशांनी अंगी बाणवावेत, असे अनेक गुण राणीच्या व्यक्तिमत्त्वात होते.
जंगलातील वणव्यात होरपळलेल्या जनावरांचे मांस खाताना शिजवलेल्या, भाजलेल्या अन्नाचे पचन सहज होते.
अल्पावधीत सर्वोच्च न्यायालयाविषयी सकारात्मकता निर्माण करणाऱ्या सरन्यायाधीश न्या. लळित यांच्या मुंबई सत्काराबाबत निर्माण झालेला वाद वेदनादायी ठरतो..
वानिंदू हसरंगासह त्याने केलेली भागीदारी श्रीलंकेला १७० धावांपर्यंत घेऊन गेली. ते लक्ष्य गाठणे पाकिस्तानला जमले नाही.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी दररोज नवनवीन घोषणांचा सपाटा लावला आहे.