उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यात चोरी, दरोडा, दुचाकी चोरी या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यात चोरी, दरोडा, दुचाकी चोरी या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
एकवीरा देवी गडावर जाण्यासाठी रज्जू मार्ग (रोप-वे) प्रस्तावित करण्यात आला आहे.
सध्या केंद्रात व राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला नाही. त्यामुळे अनिश्चितता कायम आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे ‘जीमेल’ खाते ‘हॅक’ करून त्यांच्या संबंधितांना फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आरएसएस बाबत जनमानसांत गैरसमज पसरवून दोन वर्गात द्वेष भावना पसरवल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात कैलाश भिषमदास मोहानी अमित मेहेल येथे वास्तव्यास आहेत.
शहरातील सेवा रस्त्यांवर बेकायदा उभी केल्या जाणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी कारवाई सुरू केली होती
मुंबईत मंगळवारी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा बुधवारी मुक्काम कायम होता.
आंबेकर म्हणाले, की महामंडळाकडे योजनांची माहिती, खर्चाचा तपशील संकलित स्वरुपात उपलब्ध नसणे धक्कादायक आहे.
तक्रारदार महिला जोगेश्वरी येथे राहत असून तिचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे.
सार्वजनिक सण, उत्सवावर असलेले निर्बंध मागे घेण्यात आल्यानंतर यंदा दहीहंडीचा उत्सव सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे.