नवी मुंबईच्या उभारणीसाठी बेलापूर पट्टी व उरण आणि पनवेल तालुक्यातील 95 गावांतील शेतकऱ्यांच्या सर्वच्या सर्व जमिनी संपादित केल्या होत्या.
नवी मुंबईच्या उभारणीसाठी बेलापूर पट्टी व उरण आणि पनवेल तालुक्यातील 95 गावांतील शेतकऱ्यांच्या सर्वच्या सर्व जमिनी संपादित केल्या होत्या.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाने एप्रिलमध्ये घेतलेल्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या निकालात अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
महापालिका कर्मचाऱ्यांकडून वेळेचे उल्लंघन होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून सोमवारी १५७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या.
या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत संततधार पाऊस सुरू आहे.
विसर्जनावेळी पाऊस मोठ्या प्रमाणात दुपारपासून सूरुच होता.
जिल्हा परिषदेचा निधी तुटपुंजा आहे. अनेक समस्या निर्माण झालेल्या असल्याने १४ गावातील काही पुरोगामी ग्रामस्थांनी झालं गेलं विसरून जा म्हणत…
या गणेशाची मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने येथे सकाळपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांची रांग लागते.
प्रवाशांच्या सुविधेसाठी ठाणे – पनवेल ट्रान्स हार्बर सेवा सुरू करण्यात आली आहे.
यंदा करोनाने काहीशी उसंत घेतल्यानंतर मात्र या दोन्ही कीटकजन्य आजारांनी पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे.
या खडेबोल कार्यक्रमाच्या वेळी नेहमी आयुक्तांच्या पाठीशी नेहमी मिरविणारे पालिका अधिकारी गायब झाले होते.
फेब्रुवारीमध्ये बांधकामास सुरुवात करण्यात येणार होते.