आधी बाचाबाची नंतर हा वाद धक्काबुक्की आणि शिवीगाळेपर्यंत पोहोचला. सुदैवाने हाणामारी टळली.
आधी बाचाबाची नंतर हा वाद धक्काबुक्की आणि शिवीगाळेपर्यंत पोहोचला. सुदैवाने हाणामारी टळली.
जुनैद आणि त्याचे साथीदार दिल्ली, उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या मिरवणुकीवर हल्ला करण्याची योजना आखत होते.
भविष्यात पूरपरिस्थिती राज्यात कुठेही निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
आर्थिक दुर्बल घटकांमधील आरक्षित पदांवर नियुक्त्या देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे,
शताब्दीच्या वेळी त्यांचा सत्कार करण्याची योजना होती, पण करोनामुळे दोन वर्षे हा कार्यक्रम लांबणीवर पडला.
नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या शेजारील भिंतीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास त्याची मर्यादा २० हजार रुपये प्रती व्यक्ती राहील
पंजाब, हरियाणात राज्यात उत्पादित होणारा नवा कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.
कोकणासाठी गुरुवारपासून (२५ ऑगस्ट) जादा गाडय़ा सुरू होत असून या दिवशी २७ गाडय़ा रवाना केल्या जाणार आहेत,
गेल्या सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे.
या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली.
करोनाची साथ ओसरल्यावर यंदा म्हणजे उन्हाळी २०२२ परीक्षा लेखी म्हणजेच ऑफलाइन घेण्यात आल्या.