सीबीआयचा विरोधानंतरही न्यायालयाकडून त्याचा अर्ज मान्य
सीबीआयचा विरोधानंतरही न्यायालयाकडून त्याचा अर्ज मान्य
सावली तालुक्यातील हिरापूर येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.पण खाते वाटप अडले.
सुटका करण्यात आलेल्या ४५ मुलांची मागील आठ दिवसांपासून बाल कल्याण समिती तर्फे चौकशी सुरू होती.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल १८ धरणे काठोकाठ भरली आहेत.
जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी हे महत्त्वाचे आणि राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील मुंबई नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहे. त्यातच हा मार्ग अरुंद आहे.
गेल्या दोन वर्षांपासून करोना संकटामुळे होऊ न शकलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे ठाणे महापालिकेने आयोजन केले
स्वातंत्र्यपूर्व स्वदेशी चळवळीच्या प्रेरणेतून स्थापना
वांद्रे पश्चिमेला एस व्ही रोड आणि सी लिंक रोड जंक्शन जवळ ही दुर्घटना घडली.
पावसाळ्याच्या कालावधीत गाळाचे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे.