scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मुंबईत रात्रीची भटकंती गुन्हा नाही ! ; तरुणाची निर्दोष मुक्तता करताना सत्र न्यायालयाचा निर्वाळा

संशयास्पद स्थितीत रस्त्यावर बसल्याप्रकरणी पोलिसांनी एका २९ वर्षीय तरुणावर दाखल केलेला गुन्हा सत्र न्यायालयाने रद्द केला.

CIDCO
नवी मुंबई : विमानतळ नामकरणासाठी २४ जूनला सिडको भवनला घेराव

प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे यासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा आग्रही झाले आहेत.

जिल्ह्य़ात पावसाची दमदार हजेरी ; बळीराजा सुखावला, परंतु आजाराची चिंता

पालघर जिल्ह्यात सोमवार पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली. दुपापर्यंत पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

rain
उरणात रिमझिम पाऊस ; जेएनपीटी बंदरासह परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी

दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून उरण तालुक्यात रिमझिम बरसण्यास सुरुवात केली असून त्यामुळे पेरणी केलेल्या भाताच्या रोपांना हवेतील वातावरण व पावसाचे…

नक्षल्यांचा खात्मा
बालाघाटमध्ये तीन नक्षल्यांचा खात्मा ; ‘हॉकफोर्स’च्या जवानांना यश

बालाघाट जिल्ह्यात आज, सोमवारी पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात लाखो रुपयांचे बक्षिसे असलेल्या तीन नक्षलवाद्यांचा ‘हॉकफोर्स’च्या जवानांनी खात्मा केला.

लोकसत्ता विशेष