संशयास्पद स्थितीत रस्त्यावर बसल्याप्रकरणी पोलिसांनी एका २९ वर्षीय तरुणावर दाखल केलेला गुन्हा सत्र न्यायालयाने रद्द केला.
संशयास्पद स्थितीत रस्त्यावर बसल्याप्रकरणी पोलिसांनी एका २९ वर्षीय तरुणावर दाखल केलेला गुन्हा सत्र न्यायालयाने रद्द केला.
भारतीय नागरिक दररोज चार तासांहून अधिक काळ फेसबुक, युटय़ुब, इंस्टाग्राम, ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांवर व्यतीत करतात.
सुरुवातीला पूर्वमोसमी पाऊस चांगला झाल्याने अनेक भागात धूळवाफ्यातील पेरण्या झालेल्या आहेत
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे.
प्रत्येक क्षेत्रातील विविध विषयांवर संशोधन होणे सध्या गरजेचे आहे. संशोधन हे भविष्य आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गुण हे करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात.
२०१२ मधील निवडणुकीत काँग्रेसने ८७ जागांपैकी सर्वाधिक २५, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या.
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे यासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा आग्रही झाले आहेत.
पालघर जिल्ह्यात सोमवार पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली. दुपापर्यंत पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून उरण तालुक्यात रिमझिम बरसण्यास सुरुवात केली असून त्यामुळे पेरणी केलेल्या भाताच्या रोपांना हवेतील वातावरण व पावसाचे…
बालाघाट जिल्ह्यात आज, सोमवारी पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात लाखो रुपयांचे बक्षिसे असलेल्या तीन नक्षलवाद्यांचा ‘हॉकफोर्स’च्या जवानांनी खात्मा केला.
पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १२३ जलस्रोतांमध्ये दूषित पाणी आढळून आले.