पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी एकत्र येण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता.
पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी एकत्र येण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता.
आरोपी पतीने पत्नीच्या अंगावर असिड फेकले तर मेहुण्यावर ब्लेडने हल्ला करीत गंभीर जखमी केले.
लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या सिकलसेलसारख्या हिमोग्लोबिनच्या समस्यांचे लवकर निराकरण झाल्यास उपचार सुरू करणे शक्य होते.
करोनानंतरच्या जगाकडे पाहताना हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सलामुल्ला खान गिट्टीखदानमध्ये राहत असून तो विधवा पुनर्वसन केंद्र चालवत होता. त्याचे कोंढाळीला अनाथाश्रम आहे
शनिवारी दुपारी मध्यवर्ती कारागृहात न्यायाधीन बंदी असलेल्या आकाश ताराचंद्र गौड (२८, रा. श्रीनगर, नंदनवन) याचा संशयास्पद मृत्यू झाला.
केतकी चितळे हिने समाजमाध्यावर कवितेद्वारे शरद पवार यांच्यावर अत्यंत वाईट भाषेत टीका केली.
सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसू लागतात. त्यामुळे घराबाहेर पडणे नागरिक टाळू लागले आहेत.
त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणूक नऊ महिन्यांवर आली असताना तेथे मुख्यमंत्रीबदल झाला आहे.
विशेष विवाह कायदा आणि भारतीय उत्तराधिकार कायदा हे दोन कायदे अशा प्रकारे, सर्व भारतीयांसाठी सारखेच राहणारे आहेत.
गहू पुरवठय़ाचे दावे करायचे आणि निर्यातबंदी करायची. यातून स्वत:स दाता म्हणवून घेणाऱ्याचे दारिद्रय़ तेवढे दिसते. ते टाळता आले असते.
सामाजिक एकता आणि संविधानावर होत असलेल्या हल्ल्याला पदयात्रेतून काँग्रेस प्रत्युत्तर देईल