पालघर जिल्ह्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्याचा निकाल ९१.७७ टक्के इतका लागला आहे.
पालघर जिल्ह्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्याचा निकाल ९१.७७ टक्के इतका लागला आहे.
कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांतील पदपथ, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील झाकणे तुटलेली आहेत.
फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेल्या वालधुनी नदी स्वच्छता मोहिमेमुळे शहराच्या प्रवेशापर्यंत वालधुनी नदीचे रूप पालटले आहे.
डोंबिवलीत गेल्या आठवडय़ात रिपब्लिकन रिक्षा चालक मालक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनमानीने रिक्षा प्रवासी भाडेवाढ करून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रस्तावित भाडे…
उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्यात यंदा ९२.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता आपल्या घरावर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा आणि स्टीकर लावणार आहे.
शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी दोंदे पूल ते गोविंदनगपर्यंत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर गॅबियन पध्दतीची भिंत बांधून सुशोभिकरण करण्यासाठी २०…
राज्यात आतापर्यंत एकूण १५ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील आण क्षेत्रांना दोन वर्षांत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी बारावीचा निकाल आभासी प्रणालीन्वये जाहीर झाला.
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह वादळी पावसाने दमदार सलामी दिली.
पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथील जलकुंभाच्या वाहिनीचे काम केले जाणार आहे. तेथून रामवाडी जलकुंभास पाणी दिले जात असल्याने शुक्रवारी या जलकुंभावरून…
कराड तालुक्यातील काले येथे उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते.