प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात पाच लाख घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत.
प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात पाच लाख घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे.
राज्याची २६,५०० कोटींची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केला होता.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले, की चौंडी येथील अहिल्यादेवी जयंती यापुढे शासनातर्फे साजरी केली जाईल.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कारकीर्दीला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.
पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ‘शिवाई’च्या दिवसाला सहा फेऱ्या होतील.
महाराष्ट्रात शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना टक्कर देण्यासाठी भाजपने धनंजय महाडिक यांना निवडणुकीत उतरले आहे.
२०१७ पासून देशातील शेतकरी किमान आधारभूत किमतीच्या (हमीभाव) कायद्यासाठी आंदोलन करत आहेत.
नक्वी दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सध्या ते राज्यसभेच उपनेताही आहेत
केजरीवाल यांनी भाजपची मागणी फेटाळताना, जैन यांच्याविरोधातील कारवाई राजकीय द्वेषातून झाली असल्याचा दावा केला.
स्कायमेट या खासगी हवामान अभ्यासक आणि अंदाजक कंपनीने केंद्र सरकारच्या हवामान खात्यावर टीका केल्यामुळे एक नवेच वादळ भिरभिरू लागले आहे.