वसई विरार महानगरपालिकेने पावसाळय़ाआधी २३७ धोकादायक इमारतींवर कारवाई केली आहे.
वसई विरार महानगरपालिकेने पावसाळय़ाआधी २३७ धोकादायक इमारतींवर कारवाई केली आहे.
नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीतील सीफी टेक्नॉलॉजी या खासगी कंपनीकडून पावसाळय़ात त्यांच्या कंपनीमध्ये जाणारे पाणी अडविण्यासाठी बेकायदा पद्धतीने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह…
मसाल्याच्या पदार्थाचे वाढते दर पाहता विकत आणलेल्या तयार मसाल्यापेक्षा घरगुती मसाल्याला पालघर जिल्ह्य़ात अधिक पसंती मिळत आहे.
वसई -विरारमध्ये अनधिकृत टपऱ्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. आजतागयत ३९८ अनधिकृत टपऱ्या उभारण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यास महानगरपालिकेने सुरुवात…
सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या दोन खांबांमधील अंतर १८० ते २०० मीटर हवे या मागणीवर मच्छीमार संघटना ठाम असून…
शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास वाळू वाहून नेणाऱ्या डम्परचा अपघात झाल्याने शीव पनवेल वाहतूक सुरळीत होण्यास दुपारचे दोन वाजले.
राज्यातील एक श्रीमंत महामंडळ सिडकोच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही तेवढेच घसघशीत असल्याने राज्यात तो चर्चेचा विषय आहे.
म्हाडा वसाहतींतील एकल इमारतीच्या पुनर्विकासास प्रतिबंध घालणारा शासन आदेश हा काही मूठभर विकासकांच्या फायद्यासाठीच घेतला गेल्याचा आरोप केला जात आहे.
पालक व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायद्याअंतर्गत मुलांच्या व्याख्येत मुलगा, मुलगी, नात आणि नातू यांचाच समावेश होत असून सुनेचा…
अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानच्या ‘मेट्रो ७ अ’ प्रकल्पामुळे विर्लेपार्ले येथील वाल्मिकी नगरमधील ८९ कुटुंब विस्थापित होणार आहेत.
महाविकास आघाडी सरकार न्यायालयात अन्य मागासवर्गीयांची (ओबीसी) आकडेवारी देऊ शकली नाही ते केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत.
शहरात पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी केली जात असल्याचे समोर आले आहे.