रयत शिक्षण संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्याने येत्या जूनपासून हे विद्यापीठ उभे राहिलेले असेल
रयत शिक्षण संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्याने येत्या जूनपासून हे विद्यापीठ उभे राहिलेले असेल
या पत्राच्या आधारे लोकसभाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अहवाल मागितला होता.
कारवाईनंतर मदरशाकडून ध्वनिक्षेपकाच्या वापरसाठी पार्कसाईट पोलिसांकडे अर्ज करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजावर त्यांनी तिरकस शैलीत बोट ठेवले. हा विभाग जे अंदाज वर्तवतो, त्याच्या अनेकदा विपरीत घडल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
मीरा-भाईंदर शहरातील शौचालये अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.
वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या खाडीपुलाच्या मार्गातील अडथळे अद्याप दूर होण्याची चिन्हे दिसत नाही.
वसई पश्चिमेच्या भुईगाव परिसरात शासकीय जागेतील तलावात माती भराव टाकून तलाव बुजवून अतिक्रमण करण्यात येऊ लागले आहे. याप्रकरणी भूमाफिया यांच्या…
मोखाडा तालुक्यातील वैतरणा नदीवरील सावर्डे ते दापोरा गावांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
भगदाड पडलेल्या झांझरोली धरणातील दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या धरणावर आधारित नळपाणी योजना गेल्या तीन आठवडय़ांपासून बंद होती.
शहरातील गांधारेश्वर मंदिराच्या डोहात ३७ जलतरणपटूंनी चाचणी पूर्ण केल्याने त्यांची प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.
मुंब्रा बाह्यवळण (बायपास) मार्गावरील मुंब्रा देवी मंदिर परिसरात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तेलाचा टँकर उलटल्याची घटना उघडकीस आली आहे.