तळपायाला जशी ‘खाज’ येत नाही, तशी या आतडय़ाच्या नात्याच्या आड कसलीही ‘लाज’ आडवी येत नाही.
तळपायाला जशी ‘खाज’ येत नाही, तशी या आतडय़ाच्या नात्याच्या आड कसलीही ‘लाज’ आडवी येत नाही.
आपल्याला दिसणारा प्रकाश आणि वेगवेगळे रंग हे सूर्यापासून येणाऱ्या विद्युत चुंबकीय प्रारणाचा छोटा हिस्सा आहेत.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तंत्रज्ञान (बी.टेक) आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला थेट द्वितीय वर्षांत समस्तर पद्धतीने (लॅटरल एन्ट्री) प्रवेश घेण्यासाठीची…
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवारपासून (१५ मार्च) सुरू होत आहे.
हातून कळत-नकळत गुन्हा घडल्याने शिक्षेच्या स्वरूपात राज्यातील कारागृहात जीवन कंठत असणाऱ्या कैद्यांमधील सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी राज्यातील कारागृह प्रशासनाने सकारात्मक…
गेली सात वर्षे सातत्याने मिळणारे डबल प्लस वित्तीय मानांकन कायम टिकवण्यासाठी पालिका प्रशासनाने काही कडक आर्थिक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला…
न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित न्हावा गावातील ७८९ मच्छीमारांच्या आर्थिक नुकसानभरपाईच्या मुद्दय़ावर सोमवारी बोलाविण्यात आलेच्या बैठकीतही ठोस निर्णय झाला नाही.
सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला म्हणून साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्यात येत असून आजपर्यंत शेकडो प्रकल्पग्रस्त या लाभापासून वंचित आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चढणीला लागलेल्या तापमानाच्या पाऱ्याने सोमवारी ठाणे जिल्ह्यात सरासरी ४० अंश सेल्सियसचा आकडा पार केला.
राजकारण हा अहोरात्र सुरू असलेला खेळ आहे. त्यात हातावर हात ठेवून नुसते बसून राहणारे नामशेष होतात.
ठाणे शहराची ओळख ही सांस्कृतिक शहर अशीच राहिली आहे.
निरभ्र आकाश आणि देशाच्या वायव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात ऊन तळपू लागले आहे.