‘एका तेलियाने’, ‘अधर्मयुद्ध’ या पुस्तकांनंतर आता ‘तेल नावाचं वर्तमान’ हे त्यांचे या मालेतील चौथे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे.
‘एका तेलियाने’, ‘अधर्मयुद्ध’ या पुस्तकांनंतर आता ‘तेल नावाचं वर्तमान’ हे त्यांचे या मालेतील चौथे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे.
१९७४ साली त्यांनी लिहिलेल्या ‘जेजुरी’ या इंग्रजी काव्यसंग्रहाला राष्ट्रकुल पारितोषिक मिळाले आणि अरुण कोलटकर हे नाव थेट जागतिक पातळीवर पोहोचले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचे ‘हे सांगायला हवं..’ आणि ‘I must say this’ हे आत्मकथन ग्रंथालीतर्फेप्रकाशित होत…
जीवनाविषयीचे सखोल चिंतन करणाऱ्या या लेखांमधून विविध लेखांचे, गोष्टींचे दाखले लेखक देतो.
चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)वरील व्याजदर ८.५ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला.
कायद्याचे पालन हा आपल्याकडे संस्कृतीचा अविभाज्य भाग होईल तेव्हा अनेक बाबतीत न्यायालयात जाण्याची वेळ लोकांवर येणार नाही, असे न्यायमूर्ती ओक…
पांडे यांनी हा निर्णय जाहीर करताना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात येणार नाही.
महिला सक्षमीकरणाबाबत विविध संदेशांसह अनेक महिलांनी एकत्र येऊन जनजागृती करताना पाहून मला आनंद होत आहे.
समाजाला जागरूक करून याचा मुकाबला करावा, असे अहवालात म्हटले आहे.
सायबर पोलिसांनी पाठविलेल्या प्रश्नावलीला फडणवीस यांनी उत्तर न दिल्याने त्यांना रविवारी सकाळी ११ वाजता सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस…
‘‘पर्यायी ऊर्जास्त्रोतांबाबत वास्तवापेक्षा प्रेमभाव अधिक आहे. कोळसाआधारित वीज ऊर्जेला सौरऊर्जा हा एक पर्याय दिला जातो.
देशाचा अन्नधान्याचा प्रश्न सोडविण्यामध्ये शेतकऱ्याचे जितके योगदान आहे, तितकेच विज्ञानावर निष्ठा ठेवणाऱ्या शास्त्रज्ञांचेही आहे.