मुंबई महापालिकेचे अनेक प्रकल्प एकाच वेळी सुरू असून या प्रकल्पांसाठी व विविध विकासकामांसाठी अनेक वेळा भूसंपादन करावे लागते.
मुंबई महापालिकेचे अनेक प्रकल्प एकाच वेळी सुरू असून या प्रकल्पांसाठी व विविध विकासकामांसाठी अनेक वेळा भूसंपादन करावे लागते.
दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्य शिक्षण मंडळाकडून इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होणार आहे.
आकाशात घोंघावणारी क्षेपणास्त्रे, प्रचंड आवाज आणि दुरवर दिसणारे धुराचे लोळ काळजाचा ठोका चुकवत होते.
ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्याने निवडणूक लांबणीवर पडली असून महापालिकेची मुदत १४ मार्चला संपुष्टात येत असल्याने नगरविकास विभागाने महानगरपालिकेचा कारभार…
नवी मुंबई शहरात करोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च २०२० रोजी सापडला होता.
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या पानवेली सगुणा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कायमस्वरूपी हटविण्यात आल्या.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे बंद असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्यावर शिवसेनेची नजर पडली आहे.
करोनाची तिसरी लाट ओसरल्याने पूर्ण क्षमतेने सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत.
सध्या कळंबोलीमध्ये मंगल कार्यालयात विवाह व इतर समारंभासाठी २० हजार रुपये भाडे आकारले जाते.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला.
हस्तलिखित आणि ऑनलाइन सातबारा यांमध्ये तफावत असलेल्या शहरासह जिल्ह्यातील सातबारा उताऱ्यांची संख्या १३ हजार ११३ आहे.