प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी या संदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी या संदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहे.
गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृह हा एकमेव आधार असतो. राज्यातील ४४३ वसतिगृहात एकूण सध्या ४० हजारांच्या जवळपास मुले-मुली लाभ घेत आहेत.
विद्यापीठाने सरकारला सादर केलेल्या अहवालात गेल्या दहा वर्षांत डॉ. पंडित यांच्यावर दोन वेळा शिस्तभंगाची कारवाई केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे
आत्महत्या का केली हे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी अंदाजे १६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
कुर्ला ते थेट कल्याणपर्यंत मेल, एक्स्प्रेससाठी आणि मालगाडय़ांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका उपलब्ध होईल.
दिल्लीच्या राज्य सरकारनेही झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन लोकांना गावी जाण्यासाठी बाहेर काढले.
सर्वोच्च न्यायालयात उद्या, मंगळवारी ओबीसी आरक्षणावर होणाऱ्या सुनावणीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही.
लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नाहक राजकारण करू नका, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
अस्लम शेखसुद्धा मुंबईबाहेर होते. वर्षां गायकवाड मुंबईबाहेर होत्या. शनिवार, रविवारमुळे अनेक जण दौऱ्यावर निघून गेले होते