याप्रकरणी भोईवाडा व पवई पोलीस ठाण्यांमध्ये एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी भोईवाडा व पवई पोलीस ठाण्यांमध्ये एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘झोपु’ प्राधिकरणाच्या माध्यमातून ‘झोपु’ योजना राबवण्यात येत आहे.
शहरामध्ये सध्या २११ आरोग्य केंद्रे, तर १८९ दवाखाने कार्यरत आहेत.
मुंबई, ठाण्यात रिक्षाचालक सर्वात जास्त मनमानी कारभार करीत असल्याचे आरटओतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वांद्रे रेल्वे स्थानक १८ नोव्हेंबर, १८६४ रोजी सेवेत आले आणि या स्थानकाच्या इमारतीची निर्मिती १८८८ साली झाली.
अग्निशमन दलातील जवानांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अग्निशमन दलात पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे.
प्रभाग फेररचनेनंतर मुंबईत ९ प्रभागांची भर पडली असून एकूण प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे. पूर्वीच्या प्रभागांची पुनर्रचना करून…
दुरुस्तीच्या मलमपट्टीवर ५०० कोटी रुपये खर्च केल्यास पैशांचा अपव्यय होण्याचा धोका आहे
गणेश जयंतीनिमित्त गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे.
नवी मुंबईत करोना संसर्ग पसरल्यानंतर आतापर्यंत २ हजार २७ करोना मृत्यू झाले आहेत.
सध्या पनवेल महानगरपालिकेच्या ११ शाळा आहेत.
भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस मॅपिंग) यावर आधारित लिडार तंत्रज्ञानावर आधारित हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.