२०२१ सालातील बारा महिन्यांत ६३ भारतीय कंपन्यांनी १,१८,००० कोटी रुपये आयपीओमार्फत उभे केले
२०२१ सालातील बारा महिन्यांत ६३ भारतीय कंपन्यांनी १,१८,००० कोटी रुपये आयपीओमार्फत उभे केले
खारेगाव उड्डाणपूल पादचाऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. हा पूल चढणे आणि उतरण्याची मोठी कसरत पादचाऱ्यांना करावी लागत आहे.
एन. डी. पाटील यांचे वैयक्तिक जीवन हे चारित्र्यसंपन्न व नीतिमत्तेचा वस्तुपाठ घालून देणारे होते.
ज्या देशात धर्माधता वाढते आहे, विविध प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत, लोकांची वैज्ञानिक विचारसरणी सातत्याने नष्ट होत आहे
‘भूदान यज्ञ’ हे ‘धम्मचक्र प्रवर्तना’चे आधुनिक रूप आहे असे त्यांनी नि:संदिग्ध शब्दात सांगितले.
एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील योजनेतील सदनिकांचा घोटाळा महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्य नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु असतानाच स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक…
कुटुंबातल्या सगळय़ांच्या समाधानाचा मार्ग सर्वाच्या पोटातूनच जातो, या गोष्टीचा विसर सगुणाबाईंना पडलेला होता.
वसई-विरार शहरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची माहिती मिळावी यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस टॅगिंग) करून वृक्षांची गणना करण्यात येणार आहे.
कोशातून पतंग बाहेर पडताना त्याच्या शरीरात प्रथिन पचन करणारी विकरे तयार होतात.
मीरा-भाईंदर शहरातील ऐतिहासिक किल्ले, पुरातन मंदिरे आणि विविध पर्यटनस्थळांचा आनंद आता नागरिकांना सहज घेता येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या दुभाजकांची उंची कमी असल्याने अपघात घडल्यानंतर अनेक वाहने ही एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर जाऊन…
बोगस डॉक्टर हेमंत पाटील याने वसई-विरार शहरातील अनेक नामांकित रुग्णालयांत रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्याचे उघड झाले आहे.