कांदळवनांचे वन विभागाकडे हस्तांतरण करण्यास विविध शासकीय संस्था दिरंगाई करत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात येत आहे.
कांदळवनांचे वन विभागाकडे हस्तांतरण करण्यास विविध शासकीय संस्था दिरंगाई करत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात करोनाचे सध्या दैनंदिन रुग्ण दोन हजारांच्या घरात सापडत असून उपचाराधिन रुग्ण १७ हजारांच्या घरात गेले आहेत.
मंगळवारी हाती घेतलेले देखभाल दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने बुधवारीही दिवसभरत शहरात पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील तब्बल पाच हजार झाडांना क्यूआर कोड बसवण्यात आला असून त्याद्वारे झाडाचे नाव, वैज्ञानिक संज्ञा, गुणधर्म, औषधी…
प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी पूर्वपरीक्षेतील सामान्य विज्ञान या घटकाविषयी जाणून घेणार आहोत.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पुनर्रचित इमारतींमधील सदनिकांच्या हस्तांतरणाची / नियमितीकरणाची अनेक प्रकरणे प्रलंबित असून यापैकी अनेक प्रकरणांमध्ये…
सिग्नल लाल असतानाही तो ओलांडणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे इत्यादी कारणांमुळे लोकल गाडय़ांचा अपघात होण्याची शक्यता असते.
जुन्या ठाणे खाडी पुलावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल ३ च्या बांधणीचे…
२०२२ मध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासाठी ओबीसींचा चेहरा म्हणून मौर्य लाभाचे गणित मांडू शकतात.
काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणावरून असेच वादग्रस्त विधान केले.
जिल्ह्यात २४ तासांत तब्बल १,४६१ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या संख्येने पाच लाखांची संख्या ओलांडली आहे.
करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वच स्तरातून याला…