सुट्टीसाठी एखाद्या निवांत ठिकाणी जाण्यास बेत नेरुळ येथील प्रीतेश गडा व त्यांच्या मित्रांनी केला होता.
सुट्टीसाठी एखाद्या निवांत ठिकाणी जाण्यास बेत नेरुळ येथील प्रीतेश गडा व त्यांच्या मित्रांनी केला होता.
पृथ्वीवरील प्राचीन, जैविक उत्क्रांती आणि पर्यावरणानुसार होणाऱ्या बदलांचा पुरावा उपलब्ध करून देणाऱ्या जीवाश्मांच्या नोंदी पक्षपाती आणि विषम पद्धतीने होत आहेत.
भारतातील ५२ व्याघ्रप्रकल्पांत ३५ पेक्षा अधिक नद्यांचा उगम होत असून, वाघांसोबतच या जलस्त्रोतांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे.
वाशी सेक्टर १९ , ट्रक टर्मिनल, समोरील आरटीओ मैदानावर नवीन वाहन परवानाधारक यांची चाचणी घेतली जात होती.
परीक्षेचे स्वरूप, अर्हता आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
प्रवाशांना बस ज्या ठिकाणी थांबते तिथपर्यंत जाण्यासाठी रिक्षांचा वापर करावा लागत आहे व यासाठी ३० ते ४० रुपये मोजावे लागत…
ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांत तीन हजारहून अधिक करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत.
राज्यात अजूनही पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता निदर्शकांनी अडवल्यामुळे १५ मिनिटे थांबून दिल्लीस परण्याचा निर्णय मोदींनी बुधवारी घेतला
राज्यात आतापर्यंत ९५१० पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला होता. राज्यात ७१ पोलिसांचे करोनामुळे निधनही झाले