शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारने आयातशुल्क कमी केल्यानंतर सोयाबीनच्या साठवणुकीवर मर्यादा घालण्याचे आदेश काढले.
‘ओमायक्रॉन’ रुग्णाच्या संपर्कातील ३८९ जणांच्या करोना चाचण्या नकारात्मक आल्याने शहराला दिलासा मिळाला असला तरी घणसोलीतील शाळेत सापडले २० बाधित तसेच…
दुसरीकडे, करोना रुग्णसंख्येत दुसऱ्या दिवशीही वाढ नोंदविण्यात आली.
भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील (एनआयसीयू) चार अर्भकांचा जंतूसंसर्गाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे. काही राष्ट्रविरोधी आणि राज्यविरोधी शक्ती राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी अशाप्रकारची घृणास्पद कृत्ये…
जे कर्मचारी करोनामुळे मृत्युमुखी पडले त्यांनाही महामंडळाने पाच लाख रुपये दिले आहेत.
विदर्भ, मराठवाडा महाराष्ट्रात नाही का? वैधानिक विकास मंडळ रद्द करून त्यांची कवच-कुंडले सरकारने काढून घेतली.
मुंबई महापालिकेचा कारभार आणि महापौरांच्या अपमानावरून गुरुवारी विधानसभेत शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
भांडुपच्या प्रसूतिगृहातील घटनेनंतर पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.
ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गासाठी गेल्या रविवारी १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.
धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्या कार्यकत्र्यांनी गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला.