scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मराठी चित्रपटांची तिकीटबारीवर मोठी कमाई

हिंदीत मोठे चित्रपट प्रदर्शित झाले की मराठी चित्रपटांना मोक्याची वेळ मिळवण्यापासून ते प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी प्रत्येक गोष्टीत झगडावे लागते.

‘एपीएमसी’तील खाद्यपदार्थ विक्री रात्री अकरानंतर बंद

एपीएमसीतील फळ व भाजी बाजारातील कोंडी व सुरक्षेसाठी पोलिसांनी पुढाकार घेतला असून बाजारात रात्रभर सुरू राहणारे खाद्य पदार्थ विक्री आता…

मतदार नोंदणीसाठी बोगस कागदपत्रांचा वापर

निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत नवी मुंबईत बेलापूर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी बोगस कागदपत्र सादर केल्याचे उघड झाले…

पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

पनवेलकरांना भेडसावत असलेल्या विविध समस्या गुरुवारी पनवलेकरांनी उपमुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात मांडल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती.

पामबीच विस्तार, गवळीदेव विकास मार्गी

पर्यावरण आणि इतर प्राधिकरणांच्या परवानगीअभावी अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पांचा अडथळा दूर होणार आहे.

डाहे प्रकल्पाच्या कामाची ३० वर्षांपासून रखडपट्टी

शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतजमिनीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वाडा तालुक्यातील डाहे येथील माती बंधाऱ्याचे (प्रकल्पाचे) काम हाती घेण्यात आले होते;

वाहतूक प्रकल्पांतील वनविभागाचा अडसर दूर

ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरांसाठी आखण्यात आलेल्या प्रकल्पांमधील वनविभागाचा अडसर दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.