‘एनएसयूआय’चे जिल्हाध्यक्ष आशीष मंडपे व जिल्हा महासचिव अनिरुद्ध पांडे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
‘एनएसयूआय’चे जिल्हाध्यक्ष आशीष मंडपे व जिल्हा महासचिव अनिरुद्ध पांडे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
केंद्र सरकारने टाळेबंदी शिथिल झाल्याने रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पाणी आरक्षण बैठक झाली.
किंबहुना त्यांच्या अपयशाचे गमक हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते.
महापालिकेच्या मोरबे धरणातून येणारे ४० दशलक्ष पाणी हे सिडकोच्या खारघर, कळंबोली या क्षेत्रासाठी द्यावे लागत आहे
मागील काही वर्षांनंतर पुन्हा एकदा या परिसरात गृहनिर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या असून या ठिकाणी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महारेराची परवानगी दिली…
अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली. जखमी प्रवाशांना १०८ रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी पेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जंगलक्षेत्र कमी झाल्याने वन्यजीवांचे मनुष्य वस्तीकडे स्थलांतर होत असून परिणामी मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढल्याचे पाहावयास मिळत आहे.
दिवाळीतील लाडू, करंजा, चिवडा, चकल्या आदी फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग किमान दहा दिवस आधीपासून सुरू झाली आहे.
तलासरी तालुक्यातील झाई हे गाव समुद्रकिनारी वसलेले आहे. प्रामुख्याने या परिसरातील मच्छीमार हे मोठ्या प्रमाणात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह चालवतात.
शेतकऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी कोरडी जाणार आहे, असे शेतकरी हवालदिल होऊन सांगत आहेत.
पालघर जिल्ह्यात एकूण २६ पाटबंधारे प्रकल्प असून त्यापैकी वांद्री हा मध्यम प्रकल्प तसेच १२ लघुपाटबंधारे योजना व पाच कोकण पद्धतीचे…