बहुरंगी लढतीमध्ये नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अनेक ठिकाणी आर्थिक प्रलोभन देण्यात आले
बहुरंगी लढतीमध्ये नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अनेक ठिकाणी आर्थिक प्रलोभन देण्यात आले
विविध स्तरांवरून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर देखील प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने हे ज्येष्ठ नागरिक हतबल झाले आहेत.
पालिकेच्या २० टक्के क्षेत्रात आजही शेती केली जाते. ही सर्व गावे महापालिकेत समाविष्ट झाली होती.
गेले दीड वर्ष शाळा बंद असण्याचा परिणाम सर्वावर वेगवेगळा व भिन्न प्रमाणात झाला आहे.
स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेंशिया हा एक सिंड्रोम आहे. सामान्यत: दीर्घ स्वरूपाचा आहे.
नुसती नाडी बघून सर्व रोग निदान होते का? नाडी म्हणजे नक्की काय? हे आपण आज पाहू.
निर्जंतुकीकरण, वर्गखोल्यांचे नियोजन, पालक अनुमती आदी कारणांमुळे विलंब
कात्रप पाडा येथील एका ग्रामस्थाच्या शेळीची शिकार
ठाण्यात खड्डेभरणी; कल्याण-डोंबिवलीत महिनाभरात रस्त्यांचे डांबरीकरण
नगरविकास विभागाकडून प्रस्ताव सहमत; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार