रामा राव यांच्या राजीनाम्यानंतर के. जी. आंबेगावकर यांनी ४२ दिवस हंगामी गव्हर्नर म्हणून काम पाहिले.
रामा राव यांच्या राजीनाम्यानंतर के. जी. आंबेगावकर यांनी ४२ दिवस हंगामी गव्हर्नर म्हणून काम पाहिले.
भीती याचीच की, एखाद्या गाफील क्षणी सामान्य गुंतवणूकदारांचा श्रमाचा पैसा व त्यांचे स्वप्नही उधळले जाईल..
आपल्या देशात आक्रसत चाललेले रोजगार हा एक गंभीर प्रश्न आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथे परब यांनी केलेले बांधकाम बेकायदेशीर असल्याचा दावा सोमय्या यांनी यापूर्वीच केला
परळी वैजनाथ येथे १९९८ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
सज्जतेचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख नरवणे पूर्व लडाखमध्ये आले होते.
असुरक्षित समाजघटकांना त्यांचे हक्क मिळू शकत नसतील तर समान न्यायाची घटनात्मक हमी निरर्थक ठरेल
आपण धार्मिक अंगाने बांगलादेशाकडे पाहतो. पण, संस्कृतीच्या माध्यमातून भारताकडे पाहणाऱ्या बांगला देशची ही सांस्कृतिक दृष्टी अधोरेखित करण्याची गरज आहे.
सहकारी संस्थांचा कार्यकाळ किती असावा, संचालक मंडळावरील सदस्यांची मर्यादा काय असावी हे निश्चिात करणारी ९७वी घटना दुरुस्ती २०१२ मध्ये करण्यात…
रस्ते व रेल्वे मार्गांवरील ताण कमी होण्याबरोबरच नवी मुंबईकरांना मुंबईला जाण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.
बँक गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) मुंबईतील एका इमारतीवर टाच आणली आहे.
देशात पहिल्यांदाच एकाच वेळी सुमारे १० हजार लसीकरण महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे.