गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच शिल्लक असल्याने रविवारी वसई-विरारमधील बाजारात खरेदीचा उत्साह होता.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच शिल्लक असल्याने रविवारी वसई-विरारमधील बाजारात खरेदीचा उत्साह होता.
भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील जागेत पालिका प्रशासनाकडून कोटय़वधी रुपये खर्च करून सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे.
श्रावणसरींसोबत चाहुल लागते ती सणवारांची. नागपंचमी, गोकु ळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी असे एकामागून एक सण येतात आणि सोबत मिठाई व्यवसायालाही…
मुंबई महानगर क्षेत्रातील अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी निर्णय
करोना निर्बंध असल्याने गर्दी टाळण्यासाठी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधून गणरायांना घरी आणले.
६३५ खाटांच्या जंबो कोविड केंद्रामध्ये ५०५ प्राणवायू खाटा, अतिदक्षता विभागात १३० खाटा असणार आहेत.
मुंबईत जागा अपुरी पडल्याने ९० च्या दशकात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवी मुंबईत १७५ एकर जागेवर स्थलांतर झाले.
मनाजोगते झाले नाही की त्या विरोधात उघड आगपाखड करण्याची मंदा म्हात्रे यांची गेली ३० वर्षे जुनी परंपरा आहे.
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात विविध वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या कमी करण्यात आली होती.
नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर. यांनी सोमवारी मेट्रोतून प्रवास केला.
पाच सप्टेंबर हा स्व. उ.रा. गिरी यांचा स्मृतिदिन. स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला या कविसंमेलनात तब्बल पंचवीसच्या वर कवींनी कविता सादर केल्या.