तळीये गावातील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने घेतली आहे.
तळीये गावातील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने घेतली आहे.
किमान लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, अशी भूमिका नेत्यांनी जाहीर केली होती
केंद्र व राज्य सरकार संबंधित कायद्यांनुसार उसाचा पुरवठा झाल्यापासून १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ नुसार देयक देणे बंधनकारक आहे
न्यायनिवाडा मात्र सोलापुरात होऊन पतीला वाळीत टाकण्याचा प्रकार घडला.
एसटी महामंडळाला गेल्या काही वर्षांत तोटा सहन करावा लागत असून करोनाकाळात उत्पन्न प्रचंड घटले आहे.
प्रत्येक मंडळाने दोनशे प्रश्न राज्यमंडळाकडे सादर करावेत अशी सूचना न्यायालयाने दिली आहे.
घराजवळील स्मशानभूमीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीवरील बलात्कार व हत्येची ही घटना रविवारी दिल्लीत घडली.
अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देणे हा २०१९ साली करण्यात आलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याचा (सीएए) उद्देश आहे.
स्मार्टफोन अॅपच्या माध्यमातून पालक आणि मुलांची काळजी घेणारे लोक यांनी दिलेल्या माहितीनुसार हा संशोधन निबंध तयार करण्यात आला आहे.
‘विक्रांत’ची वैशिष्ट्ये : विक्रांत युद्धनौका ही २६२ मीटर लांब व ६२ मीटर रुंद असून कोचिन शिपयार्ड लि. या कंपनीने ती…
टोकिओ ऑलिम्पीक मध्ये सहभागी झालेली राही येथील घरी परतली. तिने बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.