शिक्षणक्षेत्रासाठी तर असे वास्तववादी मंथन गरजेचे. तसे घडले नाही तर सुमारीकरणाची भीती जास्त.
शिक्षणक्षेत्रासाठी तर असे वास्तववादी मंथन गरजेचे. तसे घडले नाही तर सुमारीकरणाची भीती जास्त.
विरोधकांच्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाचे पाऊल मागे
जिल्ह्यातील लहान-मोठय़ा धरणांमध्ये ६६ टक्के पाणी; गेल्यावर्षी हे प्रमाण ७९ टक्के
करोनाची तिसरी लाट येणार असल्याने सावधगिरीची गरज असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही.
केंद्र सरकारकडे नवा आर्थिक दृष्टिकोन नसल्याने नोटाबंदी आणि चलनीकरण करून लोकांच्या खिशातील पैसे काढून घेतले जात आहेत.
‘बार अँड बेंच’ने म्हटल्यानुसार न्यायालयाने उत्तर प्रदेशातील गोशाळांबाबतही मत व्यक्त केले.
पूरपरिस्थिती, पीकपाणी, करोना, करोना वाढू नये म्हणून केंद्र सरकारने केलेल्या सूचना आदी विषयांवर चर्चा झाली.
चाळीसगावमध्ये अतिवृष्टीने एकाचा मृत्यू झाला.
केंद्रीय स्वच्छता पथकाच्या पाहणीसाठी भाडय़ाने घेतलेल्या कुंडय़ा; स्वच्छता कर्मचारीही गायब
निविदेतील अटी आणि शर्तींमध्ये काही बदल करण्यात आले.