मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात २०० प्रवेश…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात २०० प्रवेश…
महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा साठा कमी होत आहे. विशेष म्हणजे, खाणीत पाणी असल्याने कोळसा उत्खननावर मर्यादा येत असून महानिर्मितीची…
सर्वाधिक वीजनिर्मिती महानिर्मितीच्या कोराडी आणि चंद्रपूर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून होत असल्याचे चित्र आहे. पाऊस परतताच राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता…
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सोमवारी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णालय प्रशासन विभाग हा अभ्यासक्रम आणि या विषयातील तज्ज्ञांची नितांत गरज आहे.
नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
नागपुरातील विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या पुढाकारातून विदर्भात अवयवदात्यांची संख्या १ जानेवारी ते आजपर्यंत २४ वर गेली.
राज्यात पावसाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. महानिर्मितीच्या वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा वापर वाढल्याने साठा केवळ दोन ते आठ दिवसांचा राहिला आहे.
आधी ही कामे कंत्राटदाराच्या माध्यमातून व्हायची. या कंत्राटदारांनी सुमारे १० ते १२ हजार कामगारांना यासाठी रोजगार दिला.
नागपूरसह इतरत्र भाविक श्रद्धेने देवाला हार- फुल अर्पण करतात. या हार- फुलांचे निर्माल्य कचऱ्यात फेकले जाते.
विदर्भातील सर्वाधिक मिठाई विक्रेते- उत्पादक नागपूरात आहेत. एप्रिल- २०२२ ते आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उत्पादनाच्या तपासण्या केल्या.
विकसित देशातील नागरिकांकडून प्रतिकारशक्ती वाढवण्यास महत्त्वपूर्ण ‘आयुर्वेद, योग, आहार, विहार’मध्ये आता रस घेतला जात आहे.