बिहारमधील १६ दिवसांच्या या यात्रेचे प्रमुख लक्ष्य मतदारांच्या मनात मतचोरीचा मुद्दा ठसवणे हाच असल्याने राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्राचा उल्लेख करत…
बिहारमधील १६ दिवसांच्या या यात्रेचे प्रमुख लक्ष्य मतदारांच्या मनात मतचोरीचा मुद्दा ठसवणे हाच असल्याने राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्राचा उल्लेख करत…
दिल्लीमध्ये ‘इंडिया’ आघाडी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या पर्यायाचा विचार करत असताना, सोमवारी बिहारमधून राहुल गांधी आणि काँग्रेसने आयोगाविरोधातील आक्रमक…
काँग्रेसच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’ला सुरुवात करताना सासाराम येथील जाहीर सभेतून विरोधकांनी सत्ताधारी भाजप-संयुक्त जनता दल आघाडीविरोधात रणशिंग फुंकले.
काँग्रेसने आयोगाच्या विश्वासार्हतेवर सातत्याने बोट ठेवले आहे, आयोगापेक्षा जनतेवर काँग्रेसचा जास्त विश्वास असल्याने ते लोकांकडे न्याय मागत आहेत. म्हणूनच कदाचित…
या यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाला आणखी कोंडीत पकडण्याची रणनिती काँग्रेसने आखल्याचे मानले जात आहे. यात्रेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते…
राज्याचे उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत, पण ते वारंवार दिल्लीत येऊन कमकुवत राजकीय नेते असल्याचे स्वत:च दाखवत आहेत…
आदिवासींच्या हितासाठी संघर्ष करत राहणारा नेता अशी शिबू सोरेन यांची ओळख…
झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक व झारखंडचे पहिले मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
लोकसभेत चर्चेला उत्तर देताना विरोधी पक्षांची खिल्ली उडवल्यानंतर, राहिलेल्या गंभीर मुद्द्यांवर संसदेच्या वरिष्ठ सभागृहात – राज्यसभेत- पंतप्रधान या नात्याने मोदी…
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विरोधक आता परराष्ट्र संबंधांवर तितक्याच गांभीर्याने विषयाची मांडणी करताना दिसले…
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेच्या प्रस्तावाबद्दलचा घटनाक्रम खरा मानला तर जगदीप धनखड पदावरून जाण्यामध्ये न्या. यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोगाच्या प्रस्तावावरून झालेले…
धनखड यांनी सोमवारी रात्र साडेनऊ वाजता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला असला तरी, या राजीनामानाट्यामागील वेगवान घडामोडी दुपारी दीड…