दर्जा नसल्याने अनेक खासगी महाविद्यालयांच्या खुल्या वर्गातील जागाही पूर्ण भरल्या जात नाहीत.
दर्जा नसल्याने अनेक खासगी महाविद्यालयांच्या खुल्या वर्गातील जागाही पूर्ण भरल्या जात नाहीत.
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन अशा दिग्गजांचा तेथे कायम राबता असे.
भाजपचे आशिष शेलार आणि शिवसेना यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतात.
वणी-नांदुरी-कळवण महामार्गावर खांडे मळ्याजवळ हा अपघात झाला.
विद्यार्थ्यांवर समाज माध्यमांचाच नव्हे तर अनेक वृत्त व माहिती वाहिन्यांवरूनही माहितीचा मारा होत असतो.
मुंबईमध्ये १९९४ ते २०१५ या काळात तब्बल १३,१२,१६० जण श्वानदंशामुळे जखमी झाले
न्यायाधीश बांबर्डे यांनी चौघांचे जामीन अर्ज नामंजूर केले.
साहित्यिकांनी कधीही राजसत्तेचे खिदमतगार होऊ नये.
वर्तमानपत्राचे स्वरूप मागील काही काळापासून झपाटय़ाने बदलले आहे.
वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथे एका साधूने आठ वर्षांच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केला.
आजी-माजी नगरसेवकांनाच विधान परिषदेत आमदार म्हणून जाण्याचे अधिकार मिळावेत