वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात यंदा तीस टक्के कमी पाऊस झाला आहे.
वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणात यंदा तीस टक्के कमी पाऊस झाला आहे.
‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, हे शैक्षणिक संस्थांचे कर्तव्य आहे.
न्यायालय, शासन यांच्या मतभिन्नतेमुळे मीरा-भाईंदरचे पालिका आयुक्त पेचात
अनधिकृत बांधकामांसाठी मीरा-भाईंदर शहर पूर्वीपासूनच कुप्रसिद्ध आहे.
मद्यपान आदी अनैतिक धंदे होत असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीवर झळकली होती.
अग्निशमन विभागाच्या आठ गाडय़ा ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होत्या.
महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता नव्याने स्थापन झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका अभ्यासाला आणि मार्गदर्शनाला मिळाल्या तर अनेकांना त्याचा उपयोग होतो
प्रत्येक वस्तूचे, स्थळाचे, व्यक्तीचे काही विशिष्ट गुणधर्म, स्वभावविशेष असतात.
शरीरावर टॅटू गोंदवून अथवा रंगवून घेण्याचे वेड युवावर्गात वाढत चालले आहे.
पालिकेच्या शीव रुग्णालयात सुमारे १७५० खाटा असून सुमारे १९ लाख रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात उपचार घेतात.