
बांगलादेश सरकारने भारतीय संत्र्यावर मोठय़ा प्रमाणात आयात शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यानंतर विदर्भातून होणारी संत्र्याची निर्यात ठप्प झाली.
बांगलादेश सरकारने भारतीय संत्र्यावर मोठय़ा प्रमाणात आयात शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यानंतर विदर्भातून होणारी संत्र्याची निर्यात ठप्प झाली.
महाविकास आघाडीकडून अनेक इच्छूक उमेदवार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात बंडखोरी होण्याची भीती सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे.
शेतीची कामे संपल्यानंतर हजारो आदिवासी काम शोधण्यासाठी शहरांकडे धाव घेतात.
कर्मचारी निवड आयोगाकडून (स्टाफ सिलेक्शन कमिशन) सन २०२४-२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अधिवेशनात सरकारच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा देत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावरही शरसंधान केले आहे.
पावसाळा संपलेला असताना सध्या राज्यात २९३ गावे आणि ८८६ वाडय़ांमध्ये ३१५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहेत. यासाठी केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातविषयक धोरण कारणीभूत मानले जात आहे.
भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यात आजवर राजकीय कटुता फारशी दिसली नाही, पण भाजपच्या…
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील बांधकामाधीन १८२ सिंचन प्रकल्पांची किंमत ९१ हजार ६०४ कोटी इतकी झाली आहे.
आमदार बच्चू कडू हे सत्तारूढ आघाडीत असले, तरी अनेकवेळा सरकारवर टीका करीत आहेत. आमदार रवी राणा आणि त्यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत…
बांगलादेश सरकारने संत्र्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने त्याचा विपरीत परिणाम संत्र्याच्या निर्यातीवर झाला असून विदर्भातील बाजारात संत्र्याच्या दरात घसरण…
महिला व दुर्बल घटकांचे सबलीकरण तसेच पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण यावर योजनेत भर देण्यात आला आहे.