समाज माध्यमांवरील चित्रफितींचे वितरण, प्रचार-प्रसार रोखणे हे पोलीस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
मोहन अटाळकर, विशेष प्रतिनिधी. दैनिक लोकसत्तामध्ये ३० वर्षांपासून कार्यरत. कृषी आणि सिंचन हे अभ्यासाचे विषय. राजकीय घडामोडी, आदिवासी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर विपुल लेखन.
समाज माध्यमांवरील चित्रफितींचे वितरण, प्रचार-प्रसार रोखणे हे पोलीस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
वादग्रस्त ‘एचटीबीटी’ म्हणजे तणनाशक सहनशील कापसाच्या बियाण्यांचा प्रश्न यंदाही चिघळण्याची चिन्हे आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची शेतकरी संघटनांची मागणी आहे,…
अमरावतीत बच्चू कडू आणि प्रवीण तायडे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला. कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने विदर्भात खळबळ.
युद्धामुळे पश्चिम आशियातून होणाऱ्या आयातीवर परिणाम होत आहे. वाहतूक, विम्याचा खर्च वाढल्याने इतर देशांमधून आयात महाग होण्याची चिन्हे आहेत.
अमरावतीतील भाजप नेत्या नवनीत राणा यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
कुपोषणाचे प्रमाण कमी होत असल्याचा सरकारचा दावा आहे. पण अनेक उपाययोजना राबवूनही मेळघाटातील माता आणि बालमृत्यूंचे प्रमाण फारसे कमी झालेले…
एके काळी वरदान ठरलेल्या कीटकनाशकांचा गेल्या काही वर्षांत असंतुलित आणि अनावश्यक वापर वाढत चालला आहे, त्याविषयी…
शेतकर्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, या हेतूने राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर पंप’ योजना आणली आहे.
भाजप जर रवी राणांची सत्तेसाठी मदत घेणार असेल, तर राष्ट्रवादी सोबत नसेल, असे आमदार संजय खोडके यांनी आधीच स्पष्ट केल्याने…
भाजपमध्ये सध्या राणा समर्थक आणि राणा विरोधक असे दोन स्पष्ट गट पडले आहेत. पुर्वीही राणा विरोधक सक्रिय होते, पण महापालिकेच्या…
भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, अशा तक्रारी अनेक विरोधक नेत्यांनी केलेल्या असताना अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत मात्र उलटेच घडले.
महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही, त्यातच गेल्या निवडणुकीत ४५ जागा जिंकणाऱ्या भाजपची २५ जागांवर घसरण झाली.