संत्र्याचा प्रमुख खरेदीदार देश असलेल्या बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्कात १४० टक्के वाढ केल्याने त्याचा परिणाम इथून होणाऱ्या निर्यातीवर झाला.
संत्र्याचा प्रमुख खरेदीदार देश असलेल्या बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्कात १४० टक्के वाढ केल्याने त्याचा परिणाम इथून होणाऱ्या निर्यातीवर झाला.
राज्यात सध्या कापसाला हमीभावाच्या जवळपास दर मिळत आहे. पावसाच्या अनियमिततेने कोरडवाहू कापसाची शेती बेभरवशाची झाली आहे.
बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आहेत, तर रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले…
निवडणुकीच्या वेळी महायुतीत प्रहार जनशक्ती या पक्षाची दखलपात्र स्थिती रहावी, यासाठी बच्चू कडू यांनी आत्तापासून प्रयत्न सुरू केले आहेत.
‘सीएआय’ने ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कापसाच्या नव्या हंगामात २९४ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.
धार्मिक प्रवचनापेक्षा स्वप्रचाराचा राणा दाम्पत्याचा अंतस्थ हेतू उघड झाला.
राज्यात कुपोषण व बालमृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यंमध्ये एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पाच वर्षांखालील…
पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि जून ते ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत तीन शासन निर्णय जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना आमदार रोहित पवार यांनी तरूणांचे, बेरोजगारांचे मुद्दे घेऊन युवा संघर्ष यात्रा सुरू केली.
तीन राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच सुखावलेले आहेत. आता भाजपसमोर जनाधार वाढविण्याचे आव्हान आहे.
बांगलादेश सरकारने भारतीय संत्र्यावर मोठय़ा प्रमाणात आयात शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यानंतर विदर्भातून होणारी संत्र्याची निर्यात ठप्प झाली.
महाविकास आघाडीकडून अनेक इच्छूक उमेदवार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात बंडखोरी होण्याची भीती सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे.