
सरकारी पातळीवर कशा प्रकारची चालढकल केली जाते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
सरकारी पातळीवर कशा प्रकारची चालढकल केली जाते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची राज्य सरकारवर वेळ
आर्थिक क्षमतेचे निकष विचारात घेऊन ज्या गावांमध्ये एकापेक्षा जास्त संस्थांची नोंदणी करण्यास वाव आहे
गावाच्या सभोवताल पसरलेल्या संत्र्याच्या बागा आर्थिक सुबत्तेच्या संकेत देणाऱ्या.
शिवणी रसुलापूरचे रघुपती गावंडे या भागातील शेतकऱ्यांची व्यथा मांडतात.
जून २०१६ अखेर अमरावती विभागाचा भौतिक अनुशेष १ लाख ९४ हजार ४३२ हेक्टरचा आहे.
महाराष्ट्रात गेल्या दशकभरात सोयाबिनच्या लागवडीत सातत्याने वाढ होत गेली.
विदर्भ विकास मंडळाच्या अहवालात विदर्भातील रस्त्यांच्या अनुशेषाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
‘गेल्या आठ वर्षांपासून कंटूर पद्धतीची शेती करीत आहे
विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवले होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दुबळेपण भाजपच्या पथ्यावर पडले.