राज्यातील आदिवासीबहुल भागात कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुपोषण रोखण्यासाठी आजवर विविध विभागांच्या वतीने योजना राबविण्यात आल्या आहेत.
राज्यातील आदिवासीबहुल भागात कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुपोषण रोखण्यासाठी आजवर विविध विभागांच्या वतीने योजना राबविण्यात आल्या आहेत.
राज्यात आतापर्यंत संत्र्यासाठी चार आणि मोसंबीकरता एक, याप्रमाणे पाच सिट्रस इस्टेट मंजूर करण्यात आल्या आहेत.
खुद्द बच्चू कडू यांनी मंत्रीपद मिळाले नसल्याने उघड नाराजी व्यक्त केली होती.
मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सूचक वक्तव्य, आमदार रवी राणांच्या…
गेल्या काही वर्षांत उशिरा पडणारा पाऊस, पावसाचा खंड, काढणीच्या वेळी येणारा मुसळधार पाऊस, हमीभावापेक्षा कमी दर, अशा कारणांमुळे या पिकांचे…
डॉ. बोंडे यांनी फडणवीस यांच्या बाजूने बोलताना थेट शिंदे यांना डिवचल्याने बच्चू कडूंना राग येणे स्वाभाविक आहे. पण, सत्तारूढ आघाडीत…
बंधारा आणि खोल तलाव बांधून खारे पाणी गोड्या पाण्यात रूपांतरित करण्याचा हा प्रयोग यशस्वी ठरणार का?
यंदा सुरुवातीला ८ ते ८ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला, पण सध्या ६ ते ७ हजार रुपयांवर दर स्थिरावले आहेत.…
तब्बल पाच महिन्यानंतर नुकतीच एक बैठक या गाभा समितीची झाली. या बैठकांचे फलित काय? हा प्रश्न चर्चेत आला आहे.
विद्यापीठाचे स्वरूप कसे असावे, याबाबत तज्ज्ञांची समिती सूचना करणार आहे. अद्याप ही समिती गठित झालेली नाही.
तज्ज्ञांची समिती पंधरा दिवसांत नेमण्याची घोषणा तीन वेळा करण्यात आली, पण अद्यापही समिती स्थापन न करण्यात न आल्याने विद्यापीठाच्या स्थापनेत…
शिवसेनेच्या ताब्यात असलेला अमरावती लोकसभा मतदार संघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा यांनी खेचून घेतला, पण आता महाविकास आघाडीने…