महाराष्ट्रात गेल्या दोन दशकांमध्ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला असून २००१-०२मध्ये राज्यात एकूण १७ लाख मेट्रिक टन खत शेतीसाठी…
महाराष्ट्रात गेल्या दोन दशकांमध्ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला असून २००१-०२मध्ये राज्यात एकूण १७ लाख मेट्रिक टन खत शेतीसाठी…
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केल्याने उत्साह संचारलेल्या कार्यकर्त्यांना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वेध लागलेले…
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रात दमदार पदार्पण करण्याची महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत…
या भागातील आरोग्याचे प्रश्न हाताळण्यासोबतच दळणवळण, रोजगार, शिक्षण या विषयांकडेदेखील सरकारला लक्ष द्यावे लागणार आहे.
खरीप हंगामात सततचा पाऊस, अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलाच हादरा दिला आहे.
भीमसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राणा यांनी सुरू केल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संघटनांनी केला आहे.
निसर्ग संशोधकांच्या एका चमूला भ्रमंती करताना अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांत २००७मध्ये अश्मयुगीन चित्रगुहांचा शोध लागला.
विधान सभा आणि विधान परिषदेत तब्बल दोन दशके प्रतिनिधित्व करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते जगदीश गुप्ता यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात परतण्याची…
राज्यातील नागरी भागासह ग्रामीण भागातही दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
आतापर्यंत या महामार्गावर नऊशेहून अधिक अपघात झाले आहेत आणि ३५च्या वर प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आता ‘हिंदुत्वा’ची ‘कार्यक्रम पत्रिका’ तयार केली असून आगामी लोकसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी…
बांगलादेश सरकारने गेल्या वर्षी संत्र्याच्या आयातशुल्कात वाढ केली आणि त्याचा मोठा फटका संत्री उत्पादकांना बसला.