नगरसेवकाकडून फुकट मिळणारी बाकडी आणि पिशव्यांच्या बदल्यात खुशाल मत देऊन टाकणारे आम्ही सगळेजण किती नादान आहोत!
नगरसेवकाकडून फुकट मिळणारी बाकडी आणि पिशव्यांच्या बदल्यात खुशाल मत देऊन टाकणारे आम्ही सगळेजण किती नादान आहोत!
गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसाने पुण्यातील रस्त्यांची चाळणी झाली आहे आणि याबद्दल एकही नगरसेवक ब्र सुद्धा काढत नाही.
गावांमध्ये अतिरेकी प्रमाणात वाट्टेल तशी बांधकामे झाली आहेत. तेथे धड रस्ते नाहीत, मैलापाणी वाहून नेण्याची व्यवस्था नाही.
पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील कचरा गोळा करण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्या मर्जीत नव्यानेच आलेल्या कुणा अन्य संस्थेला देण्यासाठी पालिकेतील सगळे अधिकारी अतिशय आसुसले…
पुन्हा दुसऱ्या दिवशी, पहाटे उठून केंद्रावर जाऊन नाव नोंदवायचं ठरवलं. गाडगीळ दवाखान्यात पहाटेच गेलो, तर तिथे कुणीच नव्हतं.
महाराष्ट्रात संगीताला अनुकूल वातावरण निर्माण होऊ लागल्याने अनेक मोठे कलावंत या भागात येऊन वास्तव्य करू लागले
संगीताने सारा भारत व्यापून टाकण्याच्या काळात भारतीय स्वातंत्र्ययुद्ध ऐन भरात आले होते
ब्रिटिशांच्या काळात भारतातील संस्थानिक राजे-महाराजे यांच्या दरबारात ‘राजगवई’ हे पद असे.
कोणत्याही कलेला अनेकानेक संकटांना तोंड देतच टिकून राहावे लागते.
‘मुसलमान और भारतीय संगीत’ या कैलाशचंद्र देव बृहस्पती यांनी लिहिलेल्या ग्रंथात या काळातील उलघालीचा सविस्तर आढावा घेतला आहे.
रस्त्यांवर वाहने लावण्यासाठी पैसे घ्यावेत किंवा नाही, याचा निर्णय प्रत्येक वेळी महानगरपालिका निवडणुकीच्या वेळीच का घ्यावा लागतो, हे एक गूढ…
महाराष्ट्रातील संगीत नाटकाने विसाव्या शतकाच्या प्रारंभी आपला झेंडा देशभर मिरवला.