वाढवण बंदर आणि रिलायन्सच्या वस्त्रोद्योग प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळाली आहे. दीड लाख महिला ‘लखपती’ झाल्या असून…
वाढवण बंदर आणि रिलायन्सच्या वस्त्रोद्योग प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळाली आहे. दीड लाख महिला ‘लखपती’ झाल्या असून…
वाढते नागरीकरण आणि औद्योगिक प्रकल्प येत असतानाही, स्थानिक कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि वितरण साखळी अभावामुळे शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून…
तारापूर येथे २ मार्च रोजी ओलियम या रसायनाची गळती तब्बल पाच तास सुरू राहिली होती. त्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या पूर्वेकडील भागात…
ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन गेल्या १२ वर्षांपासून असताना त्याचे आयोजन बहुतांश वेळी मुंबई, नवी मुंबई व अपवादात्मक वेळी परदेशी झाले…
५५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या तारापूर अणुभट्टी १ चे पुनरुज्जीवन पूर्ण; सहा वर्षांनंतर पुन्हा वीज उत्पादन सुरू, स्वदेशी तंत्रज्ञानाची…
सरकारी धोरणांमुळे द्राक्षांव्यतिरिक्त इतर फळांपासून वाइननिर्मिती करणाऱ्या उद्योगांचा सध्या संघर्ष सुरू आहे. राज्यात निर्यातक्षम वाइन उद्योगाला उभारी देणे गरजेचे असल्याचे…
Nuclear reactor revival project: दोन्ही अणुभट्ट्यांचे आयुष्य किमान १० वर्षे शिल्लक असल्याने तसेच सुरक्षिततेच्या व अखंड वीज उत्पादन व्हावे या…
तारापूर १ व २ या अणुभट्ट्यांचे किमान १० वर्षे आयुर्मान लक्षात घेता त्यांचे पुनरुज्जीवनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला यश आले आहे.
पालघर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण झाल्यानंतर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. या विकासाचा दैनंदिन लाभ शहरवासीयांना होत असला तरी वेगवेगळ्या…
तारापूर येथील औद्योगीकरणामुळे बोईसर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम उभे राहिले असून याविरुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही…
पालघर नगर परिषदेत शिवसेना शिंदे पक्षाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली असून सहा ही विषय समिती सभापती पदे शिवसेनेकडे देण्यात आली…
केळवे पर्यटन केंद्राच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून समुद्रकिनारी पायवाटा, उद्यान, स्वच्छता सुविधा व…