आशा सेविकांच्या कामकाजात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासोबतच माता व बालमृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आशा सेविकांच्या कामकाजात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासोबतच माता व बालमृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या निर्णयामागे केवळ एका व्यक्तीला संधी देण्यापेक्षा व्यापक राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकीकडे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात असतानाच अचानक डॉ. ज्योती वाघमारे यांच्या…
दुर्धर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांचे जीवन सुसह्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मॉर्फिनसारखी औषधे आणि होम केअर किटसह मानसिक आधार देणारा विशेष पॅलिएटिव्ह…
विठ्ठलवाडी परिसरातील एका बॅग बनविणाऱ्या कारखान्यावर टाकलेल्या धाडीत दहा ते बारा वर्षे वयोगटातील दोन बालमजुरांची सुटका करण्यात आली.
ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
ठाणे जिल्हयातील ऐतिहासिक नाणेघाट परिसरात वनवासी संस्कृतीचा ठेवा जपणारे भव्य ‘निसर्ग संवाद संस्कृती’ संग्रहालय उभारले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने मंजूर…
शहापूर तसेच मुरबाड तालुक्यासाठी ही आरोग्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची सुविधा ठरणार आहे.
जिल्ह्यात पारंपरिक भात शेतीसोबतच सुरण सारख्या पर्यायी पिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून सुरण लागवडीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
आर्थिक प्रोत्साहनाच्या माध्यमातून पालकांना सरकारी शाळांकडे वळवण्याचा हा प्रयोग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
कोकणातील समृद्ध इतिहास, निसर्गसौंदर्य आणि धार्मिक स्थळांची माहिती आता विभागीय आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने पर्यटकांना कोकणवारी…
या कर्जरोख्यांवर वार्षिक ७.२५ टक्के दराने व्याज देय राहील. कर्जरोख्यांचा कालावधी १२ वर्षांचा असून, त्यांची परतफेड १२ नोव्हेंबर २०३७ रोजी…