
पानिपतच्या अपयशाचा मराठय़ांना जबर फटका बसला, इतका की त्याची स्मृती आजही मराठी भाषेत कैक वाक्प्रचारांच्या माध्यमातून जिवंत आहे.
पानिपतच्या अपयशाचा मराठय़ांना जबर फटका बसला, इतका की त्याची स्मृती आजही मराठी भाषेत कैक वाक्प्रचारांच्या माध्यमातून जिवंत आहे.
समाजशील असणे, समूहात राहणे हे मानवसमाजाचे एक मूलभूत वैशिष्टय़ आहे. समूहांच्या अनेक प्रकारांपैकी टोळी हा ऐतिहासिकदृष्टय़ा एक अतिशय महत्त्वाचा प्रकार…
घोड्यांचा व्यापार हा मध्ययुगीन भारतातील अर्थव्यवस्थेचा एक अतिमहत्त्वाचा भाग होता.
संस्कृत साहित्य- त्यातही काव्ये म्हटली की, सर्वसाधारणपणे ललित वाङ्मयच बहुतांशी नजरेसमोर येते
पानिपतच्या तिसऱ्या लढाईबद्दलची बरीच विवेचक पुस्तके आजवर लिहिली गेली, पण हे पुस्तक विवेचनाबरोबर दृश्य-इतिहासावरही भर देणारे आहे..
आर्मेनियन माणूस हा बव्हंशी हटकून व्यापारी असायचा हे समीकरण किमान पंधराव्या शतकापासून कायम होते.
दारा शुकोह हा औरंगजेबचा मोठा भाऊ. पण सत्तासंघर्षांत यशस्वी होऊन औरंगजेब मुघलसम्राट झाला. त्याऐवजी दारा शुकोह बादशहा झाला असता तर..
प्राचीन व त्यातही मध्ययुगीन काळापासून भारतीयांनी जवळपास दरवर्षी भारताबाहेरील यात्रेत मोठय़ा प्रमाणावर सहभागी होण्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे इस्लाममधील हज…
इंडोनेशियामध्ये मसाल्यांच्या व्यापाराकरिता अयशस्वी प्रयत्न केल्यावर कंपनीने भारतावर भर दिला.