scorecardresearch

निखिल मेस्त्री

मोकाट गुरांचा ताप ; ठोस उपाययोजना नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी

सकाळच्या वेळेस गाई, म्हशी यांचे दूध काढल्यानंतर त्यांच्यासह रेडे, बैल अशी जनावरे चरण्यासाठी पशुपालकांमार्फत सोडली जातात.

जिल्ह्यात मातामृत्यूची संख्या चिंताजनक; वर्षभरात २० मातामृत्यूंची नोंद; गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक नोंद

पालघर जिल्हा स्थापनेपासून ते आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मातामृत्यूंची नोंद गेल्या वर्षी (२०२१-२२) झाली आहे.

‘बीएसएनएल’च्या दर्जाहीन इंटरनेट सेवेचा निबंधक कार्यालयाला फटका; शासनाच्या महसुलात घट

विविध प्रकारच्या दस्तनोंदणीद्वारे शासनाला महसूल मिळवून देण्यात अव्वल स्थानी असणाऱ्या पालघर दुय्यम निबंधक दस्त नोंदणी कार्यालयाला (रजिस्ट्रेशन कार्यालय) भारत संचार…

जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचे कुरण ; दीड वर्षांत दहा अधिकारी-कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात

पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आस्थापना भ्रष्टाचाराचे कुरण व लाचखोरीचा अड्डा बनू लागले आहेत.

loksatta
वित्त व्यवस्थापन प्रणाली जाचक;इंटरनेट सेवा नसल्यामुळे शाळांना प्रणालीवर काम करणे अवघड

पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांनाही सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) द्वारे काम करणे बंधनकारक केले आहे.

पोषण आहार योजनेला घरघर;शालेय विद्यार्थ्यांना आठ महिन्यांपासून आहार नाही

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणारा शालेय पोषण आहार योजनेला पालघर जिल्ह्यात घरघर लागली आहे. योजनेंतर्गत देण्यात येणारा तांदूळ…

शासकीय आरोग्यव्यवस्थेकडून लूट;निशुल्क आरोग्यसेवा असतानाही औषधोपचारांसाठी रुग्णांकडून पैशांची मागणी

पालघर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. मात्र काही शासकीय रुग्णालयांकडून नि:शुल्क असलेल्या औषधोपचारांसाठी रुग्णांकडून…

शहरबात: संवर्धनातील उदासीनता पर्यावरणाला मारक

महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमांतर्गत शहरी क्षेत्रासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावली अंतर्गत वृक्षारोपण करणे, त्याचे संगोपन…

पालघर : तलासरी मंडळ अधिकारी संजय भंडारी १० हजाराची लाच घेताना अटकेत

जमिनीच्या सातबाऱ्यात वारस नोंद व कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती

तारापूरमध्ये हवेच्या दर्जात घसरण; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष, पर्यावरणाचा ऱ्हास

अलीकडील काळात तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना राष्ट्रीय हरित लवादाने रासायनिक प्रदूषणाबाबत खडसावून दंडही आकारला होता. 

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या